Monday, September 01, 2025 12:38:37 PM
31 मार्च 2025 पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल. यानंतर, देशातील कोणत्याही नागरिकाला नक्षलवादामुळे आपला जीव गमवावा लागणार नाही, असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं आहे.
Jai Maharashtra News
2025-02-09 17:10:26
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यात ४ भारतीय जवान गंभीर जखमी झाले. यातील २ जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
2025-02-09 12:19:32
दिन
घन्टा
मिनेट